'थप्पडीचे डोहाळे' हा अग्रलेख (दै. लोकसत्ता, 18 मार्च ) आणि त्यावरील
प्रतिक्रिया ( 19 मार्च ) वाचली. अग्रलेखात मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका
मांडली आहे ती अगदी योग्य आहे. परंतू मराठा समाज हे वास्तव स्विकारायला
तयार नाही. महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात मराठा समाजाची
सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगती अत्यंत वेगाने झाली. सामाजिकद्रुष्ट्या हा
समाज बलदंड असल्याने आणि या समाजाची लोकसंख्याही लक्षणीय असल्याने सर्व
क्षेत्रात या समाजाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. राजकारणात मराठा
समाजाला प्रमाणापेक्षा जास्त
IAS निधी चौधरी यांचे गांधीजींबद्दलचे 'ते' ट्विट उपरोधिक...
-
निधी चौधरी (IAS)
IAS अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीजींबद्दल एक ट्विट केले आणि
महाराष्ट्रभर वादाचा धुरळा उडाला. यामध्ये अनेक जण सामील झाले अन निधी च...
5 years ago